जगातील प्रत्येक घडामोडीमागे आपणच कर्ते आहोत, असा मनुष्याचा सहज समज असतो; पण ज्ञानेश्वरीतील एका ओवीतून संत ज्ञानेश्वर हे समज पूर्णपणे…
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…
ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी…
मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा ।परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ।। २५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।। ५७…
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी…
जरि हे प्रतीति हन अंतरी फाके । तरी विश्वचि हें अवघें झाकें ।तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें…
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसे ।वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ।। ३२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…
जें विश्वाचे मूळ । जें योगदुमाचें फळ ।जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ।। ३२२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।अनादि जें अगण्य । परमतत्त्व ।। ३२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…