ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या जशा केवळ कावळ्यांच्याच उपयोगी पडतात,त्याचप्रमाणे…
आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन…
ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…
आजच्या शब्दांच्या गदारोळात, प्रवचनांच्या चमकदार दुनियेत आणि प्रभावी वक्तृत्वाच्या मोहात आपण खऱ्या आध्यात्मिक अनुभूतीपासून दूर तर जात नाही ना? केवळ…
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ।। ४२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आणि फळाचिया हांवा । हृदयी कामा जाला रिगावा ।कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा…