Ten days of unseasonal rain in Maharashtra
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासून (१६ ते २५ एप्रिल ) दहा दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी ( गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात मात्र आजपासून केवळ (१६,१७,१८एप्रिल ) तीन दिवस अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते.
मुंबईसह उत्तर कोकणातील पालघर ठाणे जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.
मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १० जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६ ते १८ एप्रिल) रोजी दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री उकाडा जाणवू शकतो.
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा व गुजराथ राज्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.
माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…
विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…
बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…
वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…
राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…
नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (NCDC) कायद्यातील 2026 मधील दुरुस्तीला अखिल भारतीय किसान…