article-on-animal-poisoning
जनावरांमध्ये ज्या काही विषबाधा होतात त्यापैकी महत्वाच्या विषबाधा म्हणजे ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा, युरियाची विषबाधा, पिकावरील कीड -रोग, अळ्या यांचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशके , तृण नाशक , मूषक नाशक यांच्या वापरामुळे होण्याऱ्या विषबाधे मुळे जनावरे मृत्यू पावण्याचे प्रमाण अधिक आहे. विषबाधेची कारणे पशुपालकांना माहिती असणे गरजेचे आहे.
डॉ. बाबासाहेब घुमरे, मो.नं. ७७०९५११७४१
सहाय्यक प्राध्यापक
डॉ.विकास कारंडे मो.नं. ९४२००८०३२३
सहाय्यक प्राध्यापक
पशुवैदयकिय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैदयकिय महाविदयालय, शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा
१. ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा :- जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणाऱ्या विषबाधे ला किरळ लागणे असे म्हणतात.
विषबाधा होण्याची करणे:-
लक्षणे :-
उपचार :-
प्रतिबंधक उपाय:-
ही विषबाधा सर्व पाळीव प्राण्यामध्ये होते. युरियाची विषबाधा होऊन बऱ्याच जनावरांचा मृत्यू होतो.
विषबाधा होण्याची करणे:-
लक्षणे :-
उपचार :-
प्रतिबंधक उपाय:-
सध्या पशुधनाचे व्यवस्थापन करतांना जनावरांच्या अंगावरील गोचिड ,गोमाशा व इतर बाह्य परोपजीविंचे नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. कारण बाह्य परोपजीविंचे पशुधानामध्ये अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात जसे कि दुभत्या जनावरांचे दुध कमी होणे, वासरांची वाढ कमी होणे, जनावरांना संडास लागणे,काही परोपजीवी काही रोगांचा प्रसर करतात त्यामध्ये महत्वाचे म्हणजे लम्पी सारखे आजार,गोचिड ताप, रक्ताची लघवी इत्यादी रोगामुळे जनावरांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. आज बाह्य परोपजीविंचे नियंत्रण करण्याची फार मोठी समस्या पशुपालाकांसमोर आहे.त्यासाठी बाजारात विविध प्रकारची कीटकनाशके उपलब्ध आहेत परंतु त्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने किंवा योग्य प्रमाणात न केल्यामुळे बऱ्याच जनावरांमध्ये विष बाधा होते आणि वेळेत उपचार न मिळाल्यास जनावरांचा मृत्यू होतो व शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होते.
कीडनाशकांचे चार प्रकार-
१. ओर्गानोक्लोरीन:- यामध्ये आल्ड्रिन, एंडोसल्फोन इ.
२. ओर्गानोफोस्फेट:- यामध्ये डाय क्लोरोवास , माल्याथीओंन इ.
३. कार्बामेटस:- यामध्ये कार्बारिल, अल्डीकार्ब इ.
४. पायरेथ्रोइडस:- यामध्ये सायपरमेथ्रीन व परमेथ्रिन इ.
तसेच विविध प्रकारची तण नाशक व मुषकनाशक यांचा ही वापर करण्यात येत असल्यामुळे यांचीही विषबाधा जनावरांना होत असते.
ओर्गानोक्लोरीन व पायरेथ्रोइडस यांची विषबाधा झाल्यास दिसणारी लक्षणे अशी – जनावरांच्या शारीरिक हालचालीमध्ये बदल होतो जसे कि..
ओर्गानोफोस्फेट व कार्बामेटस यांची विषबाधा झाल्यास जनावरांत दिसून येणारी लक्षणे अशी –
किटकनाशके जनावरांच्या अंगावर फवारताना घ्यावयाची काळजी:-
पाळीव प्राणी मुखात: चरणाऱ्या जनावरांमध्ये पावसाळ्यामध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असते. कारण पाऊस पडल्यानंतर विविध झाडाझुडपांची वाढ होते असते. चरणाऱ्या जनावरांमध्ये विषारी झाडेझुडपे खाल्ल्यामुळे विषबाधा होते कारण जनावरांना कोणता झाडपाला खावा आणि कोणता खाऊ नये हे कळत नसल्यामुळे इतर गवतासोबत जनावरे विषारी झाडांचा पाला खातात आणि विषबाधा होते व जनावरांना मृत्यू होतो व शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होते. काही झाडपाला खाल्यांमुळे जनावरांचा मृत्यु होत नाही परंतु विषारी घटकांचा अंश अंड्यात , मांसात किंवा दुधातून उतरतो व त्यामुळे माणसामध्ये विषबाधा होते.
जनावरांमध्ये झाडाझुंडपामुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात कोणत्या प्रकारची विषारी झाडेझुडपे आहेत व त्यांची विषबाधा कशा प्रकारे टाळता येईल हे शेतकऱ्याना माहित असणे खूप गरजेचे आहे. जनावरांना कोणत्या प्रकारची विषारी झाडेझुडपे खाल्ल्यामुळे विषबाधा होते ती झाडेझुडपे अशी….
१. गाजर गवत किंवा कॉंग्रेस गवत
२. रूचकी
३.घाणेरी
४. कण्हेर :- अ. लाल कण्हेर ब. पिवळी कण्हेर
५. बेशरम
६. धोत्रा
७. एरंड
अशी शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर जनावरांना होणाऱ्या विषबाधा टाळता येऊ शकतात व जनावांचे मृत्यू चे प्रमाण कमी करता येऊ शकते. आपली होणारी आर्थिक हानी कमी करता येऊ शकते.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…