Beauty and biodiversity of Amba Ghats region
आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…भारतात अनेक सुंदर घाट आहेत. त्यातीलच एक सुंदर घाट रस्ता म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. कोल्हापूर – रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा हा घाट रस्ता सह्याद्रीच्या अप्रतिम साैंदर्याची ओळख करून देतो. हिरव्यागार घनदाट झाडीचा सह्याद्री पर्वत रांगातील हा प्रदेश समुद्र सपाटीपासून 2045 फुट उंचीवर आहे. विशाळगड सुद्धा याच पर्वत रांगात येतो. जैवविविधतेने संपन्न असा हा प्रदेश पाहा ड्रोनच्या माध्यमातून …
( साैजन्य – डी. सुभाष प्रोडक्शन )
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…