GophanGunda Shivaji Satpute Poem Note
जी गोरगरिबांची नव्हती
सामान्य माणसाची नव्हती
जी भिक मागणार्या
भिक्षुकाची कधीच नव्हती
ती गेली म्हणजे का शेतकर्याच्या मालाला
सोन्याचा दर आला की
कुणाच्या चुली बंद पडल्या
की आभाळ कोसळलं ?
ती बदनाम बदचलन तरी
धनिकांना अमृताचा घोट आहे
म्हणून तर आरबीआयचा
तिच्याशी घटस्फोट आहे
तुम्हाला सत्तेचा खेळ खेळत
नोटबंदीआड दडायचं आहे
आम्हाला तर रोज आभाळाकडे बघत
महागाईशी लढायचं आहे.
२६ जुलै रोजी बार्शीत कालिदास महोत्सवात पुरस्कार वितरण; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही होणार गौरव बार्शी -…
जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत…
वारी आणि आनंदाचे अर्थशास्त्र: एक अनोखी जीवनदृष्टी आनंद विकत घेण्यासाठी किती पैसा लागतो? आधुनिक अर्थशास्त्र…
बऱ्याचदा आपण एखाद्या आजारावर औषध घेतो,पण त्रास काही पूर्णपणे जात नाही;कारण आपण फक्त लक्षणांवर उपचार…
पुणे : तंजावरच्या मराठा साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मराठी वाचकांसमोर आणणाऱ्या 'तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान'…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका किंवा हरभरा… या पारंपरिक पिकांपासून आधुनिक, पौष्टिक आणि बाजारपेठेत मोठी मागणी…