interview-with-indraneel-chitale-by-dr-prashant-agarwal
चितळे ग्रुप आता जगभरात विस्तारतो आहे. मिठाईचे पॅकेंजिंग आणि ती साठवायची कशी हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत चितळे ग्रुपने त्यांची उत्पादने जगभरात पाठवली आहेत. काय आहे त्यांच्या यशाचे गमक ? शेतकऱ्यांच्यापासून त्यांची सुरुवात होते आणि ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करायला लागतो ? त्याचे व्यवस्थापन ते कसे करतात ? उत्पादनांची विक्री करताना कोणते मुद्दे ते विचारात घेतात ? स्टोरी टेलिंग अॅड करण्यामागे त्यांचा हेतू काय आहे ? आज चितळ्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. व्यवसायात हा वारसा त्यांनी कायम ठेवला आहे. तो ठेवणे त्यांना कसे शक्य झाले आहे ? त्यांनी हा वारसा कसा जपला आहे ? व्यवसायामध्ये नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना ते कोणता सल्ला देऊ इच्छितात ? अशा विविध मुद्द्यावर इंद्रनिल चितळे यांच्याशी विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनचे डॉ. प्रशांत अगरवाल यांनी केलेली बातचित…
गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…
भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…
देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…
सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…
मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…
तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…