📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 12, 2026
कविता

मौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…

Manasi Chitnis Poem for Iye Marathichiye Nagari

अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…

चुकला जरी जरासा
रस्ता अशांतसा तो
समजून शब्द आपले
थोपवलेलं बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं..

कोणी काही बोले
समजे कधी चुकीचे
आपलाच ऐना अलबत
मानणंच खरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…

अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
अस्तिव तोडताना
ऋण फिटलेलंच बरं असतं..

Related posts

फुलासारखं जपणं…

राजकीय घडामोडीवर भाष्य करणारी कविता

संत तुकाराम…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406