तूं मन हें मीचि करी । माझां भजनी प्रेम धरीं ।सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ।। ५१७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत राहतो. पण या चक्रातून कायमची…
जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडते? ज्ञानेश्वर…
विश्वाला चालविणाऱ्या अदृश्य शक्तीचे ज्ञानेश्वरीतील दर्शनआपण बोलतो, विचार करतो, चालतो, श्वास घेतो आणि जगतो; पण या सर्व क्रियांच्या मुळाशी नेमके…
ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।जें हें अंतःकरणीचें गुज । जीवाचिये ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. या परंपरेत एकात्मता, समन्वय…
म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।जो माझें स्वरुप परम । स्मरतसांता ।। ११८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…