दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. अध्याय…
भक्तीचा खरा अर्थ देवाला महागड्या वस्तू अर्पण करण्यात नसून, प्रेमाने आणि निस्सीम भावनेने केलेल्या समर्पणात आहे. परमेश्वराला वस्तूची किंमत महत्त्वाची…
माणसाला आदिकालापासून अमरत्व, सुख आणि ऐश्वर्य यांचे आकर्षण राहिले आहे. स्वर्गाची कल्पनाही याच मानवी आकांक्षांतून जन्माला आली. या ओवीत संत…
विश्वाला चालविणाऱ्या अदृश्य शक्तीचे ज्ञानेश्वरीतील दर्शनआपण बोलतो, विचार करतो, चालतो, श्वास घेतो आणि जगतो; पण या सर्व क्रियांच्या मुळाशी नेमके…
ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
पुणे : ॥ ॐ ॥ मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्या वतीने संत वाङ्मयाच्या अभ्यासाला प्रोत्साहन…
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो ।परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ।। ३७ ।।…
साधक कितीही अभ्यास करीत असला, कितीही शास्त्रवाचन करीत असला, तरी त्या ज्ञानाला दिशा देणारी आणि त्याचा खरा अर्थ उलगडून दाखवणारी…
या ओवीतील चंद्र आणि अमृत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी आहेत. चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे, तर अमृत जीवनाचे प्रतीक आहे.…