जगात माणसे, त्यांचे स्वभाव, विचार आणि जीवनपद्धती कितीही भिन्न असल्या तरी प्रत्येकाच्या अंतर्यामध्ये एकच परमचैतन्य वसलेले आहे, असा अद्वैताचा गूढ…
ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
कीर्तन, नामस्मरण आणि भगवंताच्या स्मरणातून केवळ पापांचा नाश होत नाही, तर पाप आणि प्रायश्चित या दोन्ही संकल्पनांचीच पायाभरणी ढासळते, असा…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…
ऐसे शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।वाराही जेथ न शिरे । विचाराचा ।। ३१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ।। २०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…