हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा कोण? संत ज्ञानेश्वरांचे उत्तर स्पष्ट…
मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
विश्वाला चालविणाऱ्या अदृश्य शक्तीचे ज्ञानेश्वरीतील दर्शनआपण बोलतो, विचार करतो, चालतो, श्वास घेतो आणि जगतो; पण या सर्व क्रियांच्या मुळाशी नेमके…
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय…
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी…
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे ।का जें योग्य होउनि कीजे । तें आरंभीं फळे ।। ३४०…
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये ।देखे स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ।। १०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।।…
जे धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें ।ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा…