January 2021

मुक्त संवाद

गॅलिलिओ गेला । तुकोबाच्या भेटी ।

पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून […]

काय चाललयं अवतीभवती, मुक्त संवाद

लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा

लक्ष्मी या नीला नातू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २४) होत आहे. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा नीला नातू

सत्ता संघर्ष

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार

सर्व जग कोरोनाच्या संकटाने हैराण झाले आहे. प्रत्येकाला आता स्वतःचे उद्योग, नोकरी सांभाळण्यात अडचणी येत आहेत. काहींही नोकऱ्या गमावल्या आहेत

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अभ्यासावर मन केंद्रित कसे करायचे…

अभ्यासात लक्ष लागत नाही मग जयवंत बोगे – पाटील यांच्याकडून या जरूर टिप्स ऐका… अभ्यासात लक्ष लागत नाही…लक्ष लागण्यासाठी काय

काय चाललयं अवतीभवती, शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नव्या कृषी कायद्यावर कृषी तज्ज्ञांचे मत…

नव्या कृषी कायद्यावरून सध्या बरेच वांदग उठले आहे. नेमके हा कायदा शेतकऱ्यांना फायद्याचा आहे की तोट्याचा हे जाणून घेणे गरजेचे

मुक्त संवाद

चिमुटभर कुंकू…

यंदापासून सगळ्या बायकांना हळदीकुंकू नव्हे तर तिळगूळ समारंभाला बोलवा. छान आनंदात साजरे करा. कुणाच्या तरी चेहर्‍यावर आनंद बघून बघा तुम्हाला

विश्वाचे आर्त

मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।

मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे

विश्वाचे आर्त

निसर्ग अनुभवायलाच हवा

कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते.

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

“निसर्ग मित्र’ जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील “निसर्ग मित्र’ ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही

संशोधन आणि तंत्रज्ञान

कापडी मास्कवर रसायनांच्या थराचा वापरामुळे विषाणूंचा 99.9999 टक्के नायनाट

कपड्यावरील विषाणू आणि बँक्टेरिया सहजासहजी मारले जावेत यासाठी ठराविक रसायनाचा थर कपड्यावर वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे विषाणू मारणे शक्य असल्याचे