Guhagar Pasaydan Pratishan Kavya award
गुहागर – येथील पसायदान प्रतिष्ठान, सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने पसायदान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे संमेलन रविवारी ( २० ऑगस्ट ) रोजी होत आहे. यामध्ये पसायदान काव्यपुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
रोख रक्कम तीन हजार ,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने पसायदान राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलनही होणार आहे. पसायदान राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रभाकर साळेगावकर (बीड) यांची निवड करण्यात आली आहे.
घामाची ओल धरून – कवी आबासाहेब पाटील (घुणकी मंगसुळी, बेळगाव )
झाडोरा – डॉ. श्रीकांत पाटील (कोल्हापुर, घुणकी)
सांजात – तहसीलदार व कवी प्रताप वाघमारे (नागपूर)
आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संतोष कांबळे, गीतेश शिंदे, सचिन गांगुर्डे, डी के शेख, संजय चौधरी, मांगीलाल राठोड, साईनाथ पाचारणे, अनिल पाटील, प्रमोदकुमार अणेराव ,रमजान मु्ल्ला, हबीब भंडारे, माधुरी मरकड, प्रतिभा सराफ आदींचा यामध्ये समावेश आहे.
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…