Pragya Multipurpose Foundation Invites Entries for 2025 Book Awards; Submit by January 10, 2026
पुणे – प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींकरिता पुस्तक पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. संस्थेने जारी केलेल्या नियमावलीनुसार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्यच या स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार आहे. साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०२६ अशी जाहीर करण्यात आली आहे.
संस्थेने स्पष्ट केले आहे की प्रत्येक साहित्य प्रकारातून तीन क्रमांक जाहीर केले जाणार आहेत. स्पर्धेसाठी पुस्तकांच्या दोन प्रती पाठवणे अनिवार्य आहे. साहित्यकृती कोणत्या प्रकारात मोडते याची खात्री करूनच त्या संबंधित परीक्षकांच्या पत्त्यावर पुस्तकं पाठवण्याची सूचना केली आहे. हे पुरस्कार पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसच देण्यात येणार आहेत.
पुस्तकं पाठवण्यासाठी पत्ता 👇👇👇
📕कविता/गझल& ललित
डॉ राजेंद्र केंगार, उत्कर्षा हॉस्पिटल,मेन पेठ,मांडवे गिरवी रोड,मूपो मांडवे, ताल माळशिरस, जि सोलापूर. 413111
मोबाईल नं-9673383064
📕बालसाहित्य
डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड
अनुजा नर्सिंग ॲन्ड सर्जीकल होम, प्रतिभा कॉम्प्लेक्स, सी विंग, खोपोली, तालुका – खालापुर
जिल्हा – रायगड, महाराष्ट्र पिन कोड – ४१०२०३
मो. ९५६१२८४४०८, ९३५९४८७८२३
📕कथासंग्रह
डॉ. नरेंद्र कदम
C/O माथाडी हॉस्पिटल ट्रस्ट, ३१५/ ४ था माळा, मध्यवर्ती सुविधा इमारत फळ बाजार, सेक्टर १९, वाशी, नवीमुंबई ४००७०३
+91 98690 61889
📕कादंबरी
कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त)
आरोहिणी बंगला, प्लिंथ एल ८, दीनानाथ मंगेशकर रुग्णालया समोर, एरंडवणे, पुणे. पिन ४११००४
मोबाईल: ७०२०५३९६८४
📕आत्मचरित्र, समीक्षा, वैचारिक
डॉ. सुधाकर बेंद्रे, १ कीर्ती गृहनिर्माण संस्था, नागठाणे, ता.जि. सातारा.
पिन कोड ४१५५१९
९८२२०६७८५७
नीट पेपरफुटीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असतानाच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या…
भारताच्या चिंतेचा कॅनव्हास ‘इप्सॉस’ (Ipsos) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षण संस्थेने जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या…
पारंपरिक तंत्रज्ञानाकडून स्वायत्त सहकाऱ्याकडे होणारी वाटचाल आणि वृत्तगृहातील (Newsroom) आमूलाग्र बदल कृत्रिम बुद्धिमत्तेची पुढची उत्क्रांती…
राजाच्या आज्ञेची अक्षरे उमटलेला साधा चामड्याचा तुकडा संपूर्ण राज्यात अमूल्य ठरतो; कारण त्याचे मूल्य चामड्यात…
विचारांशी तडजोड न करणारे, सत्तेला आणि सनातनी व्यवस्थेलाही निडरपणे प्रश्न विचारणारे डॉ. कुमार सप्तर्षी आज…
शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ…