Rainy Season Poem by Shital Potdar Satara
मेघराजा का रे तू
इतका का चिडलास
काय गुन्हा त्या साऱ्यांचा
त्यांचा संसारच सारा
तू बुडव्हलास
इतके दिवस सारे तुझी
करत होते प्रतिक्षा
इतका कसा निर्दयी
झालास तू करू लागले
सारी तुझी उपेक्षा
तुझा रौद्ररूपाने घातला
महापुराचा तांडव
घरे झाली सारी बेघर
कुठे घालू आश्रयसाठी मांडव
नाही बघितले लहान सहान
नाही बघितली पाखरे,जनावरे
क्षणार्धातच कसे तू
गिळंकृत केले सारे
अक्राळ विक्राळ रुपापुढे तूझ्या
जनता सारी खंगली
मनी नव्या आशेची पहाट
अन् स्वप्न सारी भंगली
नदी, नाले, अन् धरणे
झाले सगळीकडे वहाते पाणी
डोळ्यातील आसवांना
वाट पूसतय का कोणी?
आला धरतीला पूर
झाली जलमय सारी सृष्टी
धीर धर ना थोडा आता
नको करु अतिवृष्टी
काय मिळवलेस तू
असे रूप धारण करून
मंदीरांनिही घेतलाय स्वतःला
जलाभिषेक करुन
✍️ शितल पोतदार
वडूज,सातारा
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…