जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत राहतो. पण या चक्रातून कायमची…
ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या जशा केवळ कावळ्यांच्याच उपयोगी पडतात,त्याचप्रमाणे…
भक्तीचा खरा अर्थ देवाला महागड्या वस्तू अर्पण करण्यात नसून, प्रेमाने आणि निस्सीम भावनेने केलेल्या समर्पणात आहे. परमेश्वराला वस्तूची किंमत महत्त्वाची…
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतील एका सूक्ष्म ओवीत मानवी चेतनेच्या दिव्य प्रवासाचे अद्भुत चित्र उभे केले आहे. कुंडलिनीशक्तीचा प्रकाश, मन आणि प्राण…
आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत…
सहज कृपामंदानिळे । कृष्णदुमाची वचनफळें ।अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ।। १८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ - अशी…
तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे ।जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ।। १७६ ।। ज्ञानेश्वरी…
चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा ।मोला तरी सरिसा । परि थरचि आनान ।। २३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।तैसा माझेनि रुपें रूपसु । पुरुष तो गा ।। ३९७ ।।…
ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…