शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…
देशातील शेती संकट, बाजारव्यवस्था, किमान आधारभूत किंमत (MSP), बियाणे-धोरण आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यावर ज्येष्ठ शेतकरी नेते Vijay Jawandhia यांनी सखोल भाष्य केले. शेतकऱ्यांना न्याय्य दर, सरकारी धोरणातील त्रुटी आणि बाजारातील दलालांच्या साखळीमुळे होणारे नुकसान यासह शेतीच्या भवितव्यावर त्यांनी स्पष्ट आणि परखड मत मांडले. या खुल्या चर्चेत शेती धोरणातील वास्तव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर विचार मांडला गेला आहे. आशिल वेले यांनी घेतलेली ही मुलाखत…
Related posts
- Comments
- reviews
