काय चाललयं अवतीभवती

त्रैमासिक वारूळ तर्फे साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – येथील त्रैमासिक वारूळ यांच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाराष्ट्रातून कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मकथन, नाटक आणि सपांदन/समीक्षा या साहित्य प्रकारातील १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके मागविण्यात आली होती. या साहित्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याचे आयोजक डॉ. सतेज दणाणे यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी मराठीमधील २१९ पुस्तके प्राप्त झाली होती. यातून उत्कृष्ट पुस्तकांची निवड करणे हे एक मोठे आव्हान होते असेही श्री दणाणे यांनी सांगितले.

पुरस्कारप्राप्त साहित्यिक असे…

कवितासंग्रह

असहमतीचे रंग- अशोक नामदेव पळवेकर ( अमरावती )
स्वेदरंग – बळवंत भोयर ( नागपूर )
झांजडझगडा – विक्रम राजवर्धन ( गगनबावडा, कोल्हापूर ) कथासंग्रह
हेळसांड – अनंता सूर ( वणी, जि.- यवतमाळ )
वसप – महादेव माने ( खंडोबाची वाडी, जि.सांगली )

कादंबरी

सुलवान – मेघा पाटील ( आटपाडी, जि. सांगली )

आत्मकथन

निवडुंगाचे काटे – जी. जी. कांबळे ( लातूर )

नाटक

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके – चुडाराम बल्लारपुरे ( गडचिरोली )

संपादन/समीक्षा

संजय चौधरीच्या कवितेचा कोलाज – डॉ. रमेश माने ( अमळनेर )
अशोक शिरसाट : व्यक्ती आणि वाङ्मय – डॉ. श्रीकांत पाटील ( घुणकी, जि – कोल्हापूर )

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

7 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

8 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

18 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago