मराठी भाषेसाठी ‘एक धाव’ किंवा तत्सम उपक्रम अलिकडे मोठ्या उत्साहात राबवले जात आहेत. शहरोगावी बॅनर, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सरकारी पाठबळ असलेली ही धामधूम...
छत्रपतींच्या भाषा धोरणावर सातारा येथील मराठी साहित्य संमेलनात चर्चा व्हायलाच हवी साहित्य संमेलने ही केवळ साहित्यिक मेजवानी नव्हेत. ती एका समाजाच्या सामूहिक चेतनेचे आरसे असतात....
महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेले राजकारण, मराठी संस्कृती जपण्यासाठीचे प्रयत्न, घरांमधून कमी होणारा मराठीतील संवाद, कमी झालेले वाचन, मराठी – अमराठी वाद अशा पार्श्वभूमीवर मराठी टिकवण्याची...
मुंबई : परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास / संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406