July 1, 2025
Home » Marathi Literature

Marathi Literature

मुक्त संवाद

भांडी sss यो sss…!

जुन्या कपड्यांचा हा नवा-पुराना व्यवसाय तिथेच मोडला. गावकुसाबाहेरुन, दूरच्या आडवाटेवरुन येणारी ती ग्रामीण जीवनाच्या साधेपणाचं, काटकसरीचं जुन्या मुल्यांचं, भावनेचं एक प्रतीक होती. तिचं येणं केवळ...
व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान

कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान...
काय चाललयं अवतीभवती

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडरनाटककार उदय जाधव लिखित ग्रंथाचे मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये प्रकाशनअभिनेत्री मेघा...
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ ग्रंथाचे प्रकाशन

गार्गी आणि इतर एकांकिका मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी...
काय चाललयं अवतीभवती

केवळ दृष्टीमुळे नव्हे तर जीवनदृष्टीमुळे जगणे प्रकाशमान – प्रा. मिलिंद जोशी

अभावातून प्रभाव निर्माण करणे हाच खरा पुरुषार्थ सकारात्मक आशावादाची पेरणी व्हावी आडकर फौंडेशनतर्फे रवी वाघ यांचा डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने गौरव पुणे : धडधाकट...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संदीप जगताप यांच्या कविता मंत्रालयात…

नाशिक – चिंचखेड ता. दिंडोरी येथील कवी व व्याख्याते संदीप जगताप यांचा “कविता आणि बरच काही ” हा कवितांचा कार्यक्रम गुरुवारी ( दि. 26 जून)...
काय चाललयं अवतीभवती

सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२५ देण्याचे योजिले आहे. पुरस्काराचे...
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत – अभिनेते अनिल गवस

जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत जयंत पवार संमेलनात संमेलनाध्यक्ष अभिनेते अनिल गवस यांचा स्पष्ट आरोप संमेलनाला मुंबई, पुणे, गोवा रत्नागिरी,...
मुक्त संवाद

स्टेथोस्कोपच्या पलीकडील जीवन प्रवास

निश्चितच समाजजीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. याची जाणीव जागृती स्टेस्टेथोस्कोपच्या पलीकडील अनुभव कथन वाचताना होते. आपल्या ध्येयाशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून जीवनातील आनंद...
काय चाललयं अवतीभवती

कवितेच्या घरात तर्फे पुरस्कारांसाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

खांबाडा – सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय झालेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात एक नव्या व विशेष अशा उपक्रमाची भर पडली आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव (बु.),...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!