March 19, 2024
Home » Iye Marathichiye Nagari

Tag : Iye Marathichiye Nagari

मुक्त संवाद

सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा

चिंबोरवाडीतील चिबोर्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही ना ?असा प्रश्न ही कादंबरी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा...
मुक्त संवाद

कवितेच्या जन्मा मागची गोष्ट सांगणारा लेखसंग्रह

कविता आली सामोरी….किरण डोंगरदिवे ह्यांनी शोधलेल्या कवितेच्या जन्मकथा किरण  डोंगरदिवे यांच्या स्वतःच्या अतिशय गाजलेल्या शबरी या कवितेच्या जन्मा मागील कथा काही प्रासंगिक कारणामुळे लिहून प्रसिद्ध...
विश्वाचे आर्त

मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य

धीर सुटावा अशी वादळे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण धीर हा सुटू द्यायचा नसतो. अशा कालावधीत योग्य मार्गदर्शन अन् योग्य मार्गाची निवड ही खूप महत्त्वाची...
सत्ता संघर्ष

हरियाणात खट्टर गेले, सैनी आले…

जसा खट्टर यांचा साडेनऊ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून प्रवेश अचानक झाला होता, तसाच त्यांचा राजीनामाही अचानक झाला. आदल्या दिवशी हरियाणामधील कार्यक्रमात खट्टर व पंतप्रधान नरेंद्र मोदी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता

‘अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता ‘ माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ शनिवार (ता.१६) ते बुधवार (ता.२०) पर्यंतच्या पाच दिवसात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर...
विशेष संपादकीय

उच्चांकी जीएसटी संकलनात महाराष्ट्राची आघाडी !

गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) कर संकलन चालू आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2024 अखेर 20 लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. देशातील सर्व राज्यांनी त्याला...
काय चाललयं अवतीभवती

रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२३ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी...
विश्वाचे आर्त

मानव हीच जात, माणूसकी हाच धर्म

समाजातील अशा काही समस्या त्यामुळेच पिढ्यानपिढ्या तशाच आहेत. अशा समस्यांची चिंता करणेही व्यर्थ आहे. युद्धामुळे, वादविवादामुळे त्या वाढतील असा विचार करणेही व्यर्थ आहे. यासाठी याकडे...
फोटो फिचर

कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन

कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांच्या सौजन्याने… कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन पुर्नलागवडीच्या साधारणता १०० ते १२० दिवसांमध्ये कांदा पीक काढणी करिता तयार...