July 27, 2024
Home » Iye Marathichiye Nagari

Tag : Iye Marathichiye Nagari

काय चाललयं अवतीभवती

भारतात रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ

भारतात रस्ते अपघातांमुळे झालेले मृत्यू नवी दिल्‍ली – राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे, वर्ष 2018 ते 2022 या कालावधीत देशातील रस्ते अपघातांमुळे झालेल्या...
मुक्त संवाद

थक्क होऊन जावे असा हा कोलटकर कवितापट

थक्क होऊन जावे असा हा अरुण कोलटकर कवितापट अनेकविध गोष्टीमधून धावत आलेले एकटेपण आणि सादरीकरणाचा तटस्थपणा कोलटकर कवितेचा स्थायीभाव होता का. कोलटकरांची कविता ही भारतीय...
काय चाललयं अवतीभवती

शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!

‘घाटमाथ्यावरील सक्रियेनंतर शेवटी मान्सून घाट उतरला !’शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!’ १-गेल्या आठवड्यात(१७ ते २४जुलै) दरम्यान घाटमाथ्यावर हजेरी लावून मान्सून घाट उतरत, मराठवाड्यासहित खान्देश,...
संशोधन आणि तंत्रज्ञान

मायक्रो‘सॉफ्ट’चा झटका !

तंत्रज्ञानाचा वापर मानवाने केला पाहिजे, तो अत्यावश्यकही आहे. मात्र आता हे तंत्रज्ञानावरील असणारे मानवाचे अवलंबत्व टोकाला गेले आहे. प्रत्यक्षात लोकसंख्या एकिकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे....
काय चाललयं अवतीभवती

प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर ‘ काव्यसंग्रहाला जाहीर

कणकवली – प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे केली चार वर्ष मराठीतील उत्तम साहित्य लेखन पुस्तकांची निर्मिती केली जात आहे. आता या पार्श्वभूमीवर नव्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी...
मुक्त संवाद

पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही वाचावे असे ‘जनी जनार्दन’ !

हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नागदोन वनस्पतीचे उपयोग

सध्या अनेक ठिकाणी नागदोन ही शोभेची वनस्पती म्हणून लावलेली पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्या बांधावरही ही वनस्पती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. या वनस्पतीला कीड लागत नाही. वाळवीसह...
कविता

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल मो….मोहून टाकते मनअसे यंत्रतोडून टाकते जनअसे याचे तंत्र बा….बातचीत सुद्धाहोत नाही एकमेकांतहातात असला फोन कीहवा असतो फक्त एकांत ई….ईश्वराची प्रार्थनातो ही स्टेटस…भरपूर...
मुक्त संवाद

एकल महिला नाही स्वतंत्र महिला

संसाराच्या नावाखाली स्वतःची गुणवत्ता हळूहळू संपून टाकत प्रत्यक्षात जोडीदार असूनही मनातून एक एकट्या जगणाऱ्या महिलांसमोर एकल जगणाऱ्या महिला आता आदर्श वाटू लागल्या आहेत. म्हणूनच त्यांना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अर्थसंकल्पाचा काय होईल परिणाम ? किसानसभेने व्यक्त केली चिंता

केंद्रीय अर्थसंकल्पावर किसानसभेची जोरदार टीका केंद्रीय अर्थसंकल्प स्पष्टपणे केंद्रीकरणाचा आणि राज्यांच्या संघराज्य अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. शेती व्यवसायांचा नफा वाढवण्यासाठी शेतीच्या कॉर्पोरेटायझेशनकडे एक स्पष्ट मोहीम...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406