भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा...
कविता आली सामोरी….किरण डोंगरदिवे ह्यांनी शोधलेल्या कवितेच्या जन्मकथा किरण डोंगरदिवे यांच्या स्वतःच्या अतिशय गाजलेल्या शबरी या कवितेच्या जन्मा मागील कथा काही प्रासंगिक कारणामुळे लिहून प्रसिद्ध...
धीर सुटावा अशी वादळे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण धीर हा सुटू द्यायचा नसतो. अशा कालावधीत योग्य मार्गदर्शन अन् योग्य मार्गाची निवड ही खूप महत्त्वाची...
जसा खट्टर यांचा साडेनऊ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून प्रवेश अचानक झाला होता, तसाच त्यांचा राजीनामाही अचानक झाला. आदल्या दिवशी हरियाणामधील कार्यक्रमात खट्टर व पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) कर संकलन चालू आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2024 अखेर 20 लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. देशातील सर्व राज्यांनी त्याला...
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२३ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी...
समाजातील अशा काही समस्या त्यामुळेच पिढ्यानपिढ्या तशाच आहेत. अशा समस्यांची चिंता करणेही व्यर्थ आहे. युद्धामुळे, वादविवादामुळे त्या वाढतील असा विचार करणेही व्यर्थ आहे. यासाठी याकडे...
कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांच्या सौजन्याने… कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन पुर्नलागवडीच्या साधारणता १०० ते १२० दिवसांमध्ये कांदा पीक काढणी करिता तयार...
राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रिक रोखण्यासाठी दोन डझन विरोधी पक्ष इंडियाच्या बॅनरखाली एकत्र आले. ज्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार...