दु:खाला आवर घाल माणसा नशीब माणसाला वैभव आहे सुख हे आंधळे प्रेमासारखे जीवन ओकर ती स्पष्ट आहे दोन्ही जीवाला घाव देते आसरेची आस मनी असून आटले रे अनुभव मानवतेचे दूर तू जाता हदय गेले तुटून भाव मनाचे कळले नाही जीव गुंतता एकमेकांशी हरून गेलो कसे ? हे जीवन तुटले बंधन सुख अपुले जगी दोन्ही मनाची कहाणी कळली नाही अजूनही कुणाला ? आसंवाची कळा सोसता आसंवे ही येती डोळयामधून मी अर्थ बदल करून गेलो वळणावर ती घटका घटका वाट पाहूनी सुखाची नी सुखाची आसंवाना थांबवू न शकलो उमेश लक्ष्मण परवार, गोवा मो. ९६३७१६४१८९
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
