Akshar-Sagar-marathi-literature-award-Gargoti
गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२४ फेब्रुवारी २०२४) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू वाचनालय गारगोटी येथे होणार आहे.
भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार –
व्ही. डी. पाटील – आकुर्डे, ता. भुदरगड
उत्कृष्ट कादंबरी –
1) स्मिता दातार, गोरेगाव – अयोध्येची उर्मिला
2) तानाजी धरणे, आंबळे – हेलपाटा
3) अर्जुन आदित्य, कारिवडे – रिनवं
उत्कृष्ट कथासंग्रह –
1) संजीव कोटकर, मुंबई – शाश्वत
2) प्रतिभा खैरनार, नाशिक – बाभूळ फुले
3) निवृती बामणे, मडिलगे – गुतापा
उत्कृष्ट कवितासंग्रह –
1) संतोष घसिंग, बीड – अश्वत्थयुग्माचे श्लोक
2) चंद्रशेखर भुयार, वाशिम – समाधी
3) सुनील देसाई, गारगोटी – साद प्रतिसाद
संकीर्ण –
1) डॉ. सुनिता चव्हाण, बोरिवली – हिरवाई धून
2) जयश्री दानवे, कोल्हापूर – दिल शायराना
3) चंद्रकांत माळवदे, मुरगूड – गोव-या आणि फुले
4) प्रणिता तेली, भुदरगड – क्रांतिरत्ने
बालसाहित्य –
1) प्रतिभा जगदाळे, सांगली – हसरी शाळा
2) आबासाहेब घावटे, बार्शी – खुशाल चेंडू
3) उर्मिला तेली, भोगावती – काव्यफुलोरा
एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…
पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…
धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…