Akshar-Sagar-marathi-literature-award-Gargoti
गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२४ फेब्रुवारी २०२४) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू वाचनालय गारगोटी येथे होणार आहे.
भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार –
व्ही. डी. पाटील – आकुर्डे, ता. भुदरगड
उत्कृष्ट कादंबरी –
1) स्मिता दातार, गोरेगाव – अयोध्येची उर्मिला
2) तानाजी धरणे, आंबळे – हेलपाटा
3) अर्जुन आदित्य, कारिवडे – रिनवं
उत्कृष्ट कथासंग्रह –
1) संजीव कोटकर, मुंबई – शाश्वत
2) प्रतिभा खैरनार, नाशिक – बाभूळ फुले
3) निवृती बामणे, मडिलगे – गुतापा
उत्कृष्ट कवितासंग्रह –
1) संतोष घसिंग, बीड – अश्वत्थयुग्माचे श्लोक
2) चंद्रशेखर भुयार, वाशिम – समाधी
3) सुनील देसाई, गारगोटी – साद प्रतिसाद
संकीर्ण –
1) डॉ. सुनिता चव्हाण, बोरिवली – हिरवाई धून
2) जयश्री दानवे, कोल्हापूर – दिल शायराना
3) चंद्रकांत माळवदे, मुरगूड – गोव-या आणि फुले
4) प्रणिता तेली, भुदरगड – क्रांतिरत्ने
बालसाहित्य –
1) प्रतिभा जगदाळे, सांगली – हसरी शाळा
2) आबासाहेब घावटे, बार्शी – खुशाल चेंडू
3) उर्मिला तेली, भोगावती – काव्यफुलोरा
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…