May 6, 2026
Akshar-Sagar-marathi-literature-award-Gargoti
Home » अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२४ फेब्रुवारी २०२४) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू वाचनालय गारगोटी येथे होणार आहे.

भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार
व्ही. डी. पाटील – आकुर्डे, ता. भुदरगड

उत्कृष्ट कादंबरी
1) स्मिता दातार, गोरेगाव – अयोध्येची उर्मिला
2) तानाजी धरणे, आंबळे – हेलपाटा
3) अर्जुन आदित्य, कारिवडे – रिनवं

उत्कृष्ट कथासंग्रह
1) संजीव कोटकर, मुंबई – शाश्वत
2) प्रतिभा खैरनार, नाशिक – बाभूळ फुले
3) निवृती बामणे, मडिलगे – गुतापा

उत्कृष्ट कवितासंग्रह
1) संतोष घसिंग, बीड – अश्वत्थयुग्माचे श्लोक
2) चंद्रशेखर भुयार, वाशिम – समाधी
3) सुनील देसाई, गारगोटी – साद प्रतिसाद

संकीर्ण
1) डॉ. सुनिता चव्हाण, बोरिवली – हिरवाई धून
2) जयश्री दानवे, कोल्हापूर – दिल शायराना
3) चंद्रकांत माळवदे, मुरगूड – गोव-या आणि फुले
4) प्रणिता तेली, भुदरगड – क्रांतिरत्ने

बालसाहित्य
1) प्रतिभा जगदाळे, सांगली – हसरी शाळा
2) आबासाहेब घावटे, बार्शी – खुशाल चेंडू
3) उर्मिला तेली, भोगावती – काव्यफुलोरा

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने व्यापक मोहीम

चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रफुल्ल शिलेदार

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!