October 27, 2025
Home » इथेनॉल धोरण

इथेनॉल धोरण

शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

आता झाली शेतकऱ्यांची आठवण..!

आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी एकदा देखील शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एफआरपी वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या किमतींमध्ये समतुल्य वाढ करण्याची तातडीची गरज

भारतीय साखर उद्योग एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्याचा सरकारचा हेतू कौतुकास्पद असला तरी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!