November 19, 2025
Home » Indian Farmers

Indian Farmers

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर – डॉ. राजन गवस

सुपरकेन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन शिरोळः भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. शिरोळ येथे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुलाखतः करडई लागवडीचे सुधारित तंत्र

...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ट्रम्प तात्या शेवग्याचे झाड तोडणार का?

भारताला प्रगतीकडे ढकलण्यासाठी ट्रम्प पाहुणे शेवग्याचे झाड तोडायला निघाले आहेत. असे झाले तर भारताला आपला मागासलेपणा सोडून आपल्या पिकांची उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी जी एम...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

आता झाली शेतकऱ्यांची आठवण..!

आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी एकदा देखील शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खरचं की…ही तर ओसाड गावची पाटीलकी !

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी खाते म्हणजे ‘ओसाड गावची पाटीलकी’ असल्याच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्रमकपणे टीका केली होती. पण मी त्यांच्या या मतांशी 100 टक्के सहमत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशात 4712 सक्रिय सेंद्रिय उत्पादक गट, अपेडाने सेंद्रिय कापूस प्रमाणिकरणाशी संबंधित निराधार आरोपांचे केले खंडन

कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) सेंद्रिय कापूस प्रमाणिकरणाशी संबंधित निराधार आरोपांचे केले खंडन केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने...
English News And Articles

AIKS will Observe Cuban Solidarity Campaign in Villages from Moncada Day July 26 to Aug 1, 2025

The All India Kisan Sabha (AIKS) will observe Moncada Day from July 26 to August 1, 2025, across all its units throughout the country. Ashok...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेंद्रीय शेतीतून घडेल, निरोगी विकसित भारत !

शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रयोगशील शेतकऱ्यांनी, संशोधकांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत

पुसद ( जि. यवतमाळ) : हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी २८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्नी लागली पिकाला !

‘हुमणी- पिकांचा घातक शत्रू’ (उन्नी) सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हुमणी/ उन्नी किडीचे प्रभावी नियंत्रण ‘प्रकाश सापळ्यांनी’ करावे असे आवाहन करण्यात येत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!