नमस्कार शेतकरी बंधू, आता पावसाला खऱ्या अर्थाने आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. शेतकरी बंधू भात, काजू, आंबा पिकांसाठी रासायनिक खताचा वापर करतील. परंतु सध्या बाजारामध्ये बऱ्याच...
‘हुमणी- पिकांचा घातक शत्रू’ (उन्नी) सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हुमणी/ उन्नी किडीचे प्रभावी नियंत्रण ‘प्रकाश सापळ्यांनी’ करावे असे आवाहन करण्यात येत...
भात पिक सल्ला 🌾🌾 ✨ बीजप्रक्रिया लागवडीपूर्वी भात बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण करावे) बुडवावे. त्यानंतर पाण्यावर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406