July 2, 2025
Home » Aparna Patil

Aparna Patil

मुक्त संवाद

विविध विषयांना स्पर्श करणारा “मनातला गारवा “

कवयित्री अपर्णा पाटील यांच्या सार्‍या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली...
कविता

आली किती दिसांनी ही पौर्णिमाच दारी..

आली किती दिसांनी, ही पौर्णिमाच दारी…ही सुजाता पेंडसे यांनी करवीर लेखक-कवी संघटनेच्या मासिक सभेत सादर केलेली ही कविता…...
कविता

गुलाबाचं फुल दे…

गुलाबाचं फुल दे तुझ्या हातून फक्त एकदागुलाबाचं फुल देआनंदाच्या लहरीमध्येमनाला या भिजू दे. रंग म्हणशील तरलालंच असू देप्रेमाच्या प्रतिकाचं स्वरूपत्यात दिसू दे. निमित्ताची तु कधिवाट...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!