ध…. धन्य धन्य ती धरती ज्या भूमीवर संत अवतरती प्रथमतः धन्यवाद त्यांना ज्यांच्यामुळेच तर आपल्या जीवनाला आली गती न्य….नसता जीवनात दुःखाला अंत तर समजलीच नसती...
जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-२३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज प्रभा सोनवणे यांच्या...
सुनीलची मानव्यावरील आणि कवितेवरील निष्ठा आजच्या काळातली दुर्मिळ अशी आहे. माणूसघृणा बाळगल्या जाणाऱ्या या काळात सुनीलसारखा माणसांवर आणि शब्दांवर प्रेम करणाऱ्या गुणवंत कवीची पुढील कवितेची...
सध्याच्या राजकिय घडामोडीवर भाष्य करणारी शिवाजी सातपुते यांची कविता… काय टेटस हाय धोत्र्याच्या फांदीवर, भोपळ्याची फुलं,कमळाच्या मांडीवर, कॉंग्रेसची मुलं, बीनबंडी बिस्कुटाचे, ना खेळ ना खुळखुळाकमळा...
रचना यांची ही आत्मचिंतन करायला लावणारी कविता अन् त्यावर नांदेड येथील छाया बेले यांनी केलेली स्पष्टीकरण… सकाळी सकाळीगुलाबजलची बाटलीसाफ करण्यासाठीसवयीनंलिक्विड सोप ओतलंप्रत्येक बाटलीसाफ करताना वापरतात...
काळजाला भिडणाऱ्या कवितांचा एक संग्रह वाचला. विषयांची आणि भावनांची विविधता असणारा हा संग्रह म्हणजे ‘ काळजाचा नितळ तळ’ .मिरजेचे कवी श्री भीमराव धुळूबुळू यांचा हा...
काम माझं कष्टाचं काम माझं कष्टाचं राहाणं माझं झोपडीचंगाडी बंगला असणंआम्ही स्वप्नात बघायचं दिवस उगवायला उठायचंपायाला भिंगरी बांधायचंउन्हावर प्रेम करणंदुरच्या सावलीकडं बघायचं मिळंल तिथं खायचंअसलं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406