June 1, 2025
Home » Marathi Books

Marathi Books

काय चाललयं अवतीभवती

कादंबरी व काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – शहरातील बाबा जरगनगर येथील श्री गजानन प्रतिष्ठानच्यावतीने २०२४ या सालातील उत्कृष्ट शब्दांगण कवितासंग्रह आणि उत्कृष्ट शब्दांगण कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत. लेखिका शोभा...
काय चाललयं अवतीभवती

भीमथडी मराठी साहित्य संमेलन १४ व १५ जूनला दौंड येथे

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती दौंड : राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलन शनिवार ( दि.१४ ) व रविवार (...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर

नाशिक – लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार चांदवड जि. नाशिक येथील कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे,...
मुक्त संवाद

मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीचे विहंगम चित्र

मराठी प्रकाशनांची (नव्या पुस्तकांची) आणि प्रकाशन समारंभांची संख्या मात्र वाढते आहे. बरेच सधन लेखक एक तर स्वतः प्रकाशक होत आहेत, किंवा मोठ्या प्रकाशकांना निधी देऊन...
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

संतोष जगताप, जगन्नाथ पाटील, दीपक पवार, अंजली ढमाळ, संपत मोरे आदींचा समावेश दोन जानेवारी २०२२ रोजी शाहु स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण विजय चोरमारे, कृष्णात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषिनिष्ठ जाणिवांचा कैवार

कृषी संस्कृतीत लहानाचा मोठा झालेल्या, मातीशी इमान राखून स्वकर्तृत्वाच्या जोरावर ज्ञानसाधना आणि शब्द साधना करणाऱ्या डॉ. शिवाजी शिंदे यांचा ‘कैवार’ हा कवितासंग्रह असाच कृषिनिष्ठ जाणिवांचा...
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. बालसाहित्य , समीक्षा , कादंबरी , ललित लेखसंग्रह , कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

दिशा बांधकाम नवनिर्मितीची…

आज बांधकाम क्षेत्रात प्रचंड वेगवान बदल घडत असून भावी अभियंत्यांनी आपल्या स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काळाबरोबर असणे आवश्यक आहे, असे मला मनापासून वाटते. प्रकाश मेढेकर ...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता

मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक  बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पत्रकारितेत करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी… (व्हिडिओ)

वृत्तपत्रात सर्वाधिक एक्सक्लुसिव्ह बातम्यांना महत्त्व असते. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात. त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!