December 12, 2025
Home » Marathi Books

Marathi Books

काय चाललयं अवतीभवती

नाट्यश्रीचे ‘महामृत्युंजय वाड्.मय पुरस्कार – २०२५ जाहीर

गडचिरोली – नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजीत ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा- २०२४-२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धा राज्यस्तरीय असली तरी जगभरातून साहित्यिकांनी सहभाग...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील प्रभा प्रकाशन कणकवलीचा ‘शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार’ पांडुरंग पाटील लिखित- दर्या प्रकाशन प्रकाशित ‘नांगरमुठी’ कादंबरीला जाहीर...
मुक्त संवाद

वाचकाला बालपणाची आठवण करून देणारे पुस्तक

कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी...
काय चाललयं अवतीभवती

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाची गाळे नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा...
काय चाललयं अवतीभवती विश्वाचे आर्त

मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे देण्यात येणारे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा या पुरस्कार योजनेसाठी संस्थेकडे ३२ पुस्तके परीक्षणासाठी उपलब्ध झाली होती....
काय चाललयं अवतीभवती

सातारा येथील डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सातारा – येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातील दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुलांच्या चौकसबुद्धीला संस्काररुपी बळ देणारी, मक्याची कणसं

समाजातील विविध घटनांतून साकारलेला हा कथासंग्रह निश्चितच बालमनावर संस्कार करणारा आहे. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी याबरोबर नित्यमान घडामोडीतून घडणाऱ्या प्रसंगांना यथायोग्य शब्दरूप देऊन साकारलेल्या मक्याच्या...
मुक्त संवाद विशेष संपादकीय

पीठाक्षरं गिरविताना…

आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने… रमेश साळुंखे.संपर्क – 9403572527 अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं...
मुक्त संवाद

काळच उत्तर देईल : संभ्रमित वर्तमानाचा वेध घेणारा कविता संग्रह

गोल्डन पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘काळच उत्तर देईल’ हा कादंबरीकार म्हणून सुपरिचीत असणाऱ्या आणि बाल साहित्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या कवी श्रीकांत पाटील यांचा कविता संग्रह...
काय चाललयं अवतीभवती

मराठवाडा साहित्य परिषदेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘२०२५’चे वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे यांना जाहीर झाले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!