अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी ‘मांजरखिंड’. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि काळजाच्या सांदडीत जपून ठेवावतील. म्हणूनच...
नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी...
आजी आजोबांच्या गोष्टी पुस्तकाचे प्रकाशन ▪️ कवी केशवसुत पुण्यतिथीचे औचित्य▪️ जे. डी. पराडकर यांचे लेखन▪️ लाडोबा प्रकाशनची निर्मिती संगमेश्वर:- पुणे येथील चपराक प्रकाशनचे भावंड असलेल्या...
माळढोकनं घशातून काढलेला ‘हूम’असा आवाज वाचकाला कुठेतरी गूढ वातावरणात घेऊन जातो. विणीच्या काळात माळढोकनं हंबरण्यासारखा काढलेला आवाज दूरपर्यंत ऐकू येत असतो. एकमेकांना साद घालण्यासाठी ते...
लेखकाला आयुष्यभरात भेटलेले काही सुहृद, प्रिय स्नेही आणि मार्गदर्शक यांच्याप्रति अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही मनातील पत्रे वाचणे हा एक छान आनंद...
ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..आशा नेगी-हिरेमठ “ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच प्रयोजनच आहे प्रत्येकाच्या मनातून कॅन्सर” या शब्दाची भीती घालवणे.’ अशा शब्दांत ती सतत बोलत...
निवृत्ती जोरी यांची “खटपट.. एक नवी उमेद” ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचून मी हातावेगळी केली. लेखक म्हणाले तुम्हीच या कादंबरीचे पहिले वाचक आहात. त्यामुळे अभिप्राय द्या...
आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने… रमेश साळुंखे.संपर्क – 9403572527 अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं...
डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406