December 16, 2025
Home » Marathi author

Marathi author

मुक्त संवाद

गावगाड्याच्या रहाटगाडग्यात आदरून गाठणारी ‘मांजरखिंड’

अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी ‘मांजरखिंड’. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि काळजाच्या सांदडीत जपून ठेवावतील. म्हणूनच...
काय चाललयं अवतीभवती

डॉ लता पाडेकर यांच्या मूल्यशिक्षण पेरणाऱ्या रंजक नाट्यछटा – प्रवीण दवणे

नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी...
काय चाललयं अवतीभवती

आजी आजोबांच्या गोष्टी पुस्तकाचे प्रकाशन

आजी आजोबांच्या गोष्टी पुस्तकाचे प्रकाशन ▪️ कवी केशवसुत पुण्यतिथीचे औचित्य▪️ जे. डी. पराडकर यांचे लेखन▪️ लाडोबा प्रकाशनची निर्मिती संगमेश्वर:- पुणे येथील चपराक प्रकाशनचे भावंड असलेल्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तळे, पक्षी आणि माळरान: एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा लेख संग्रह

माळढोकनं घशातून काढलेला ‘हूम’असा आवाज वाचकाला कुठेतरी गूढ वातावरणात घेऊन जातो. विणीच्या काळात माळढोकनं हंबरण्यासारखा काढलेला आवाज दूरपर्यंत ऐकू येत असतो. एकमेकांना साद घालण्यासाठी ते...
मुक्त संवाद

‘पत्रलेखनातून व्यक्तीचित्रण’ हा एक वेगळाच घाट

लेखकाला आयुष्यभरात भेटलेले काही सुहृद, प्रिय स्नेही आणि मार्गदर्शक यांच्याप्रति अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही मनातील पत्रे वाचणे हा एक छान आनंद...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानसखा : धनेश

“रानसखा : धनेश” हे फक्त पक्षीनिरीक्षण नाही, तर एक आंतरिक संवाद आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव आहे. परभणीच्या माणिक पुरी ( मो. 9881967346 ) या...
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..!..आशा नेगी-हिरेमठ

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..आशा नेगी-हिरेमठ “ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच प्रयोजनच आहे प्रत्येकाच्या मनातून कॅन्सर” या शब्दाची भीती घालवणे.’ अशा शब्दांत ती सतत बोलत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

तरुणांना प्रयत्नवाद शिकवणारी कादंबरी… खटपट.. एक नवी उमेद

निवृत्ती जोरी यांची “खटपट.. एक नवी उमेद” ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचून मी हातावेगळी केली. लेखक म्हणाले तुम्हीच या कादंबरीचे पहिले वाचक आहात. त्यामुळे अभिप्राय द्या...
मुक्त संवाद विशेष संपादकीय

पीठाक्षरं गिरविताना…

आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने… रमेश साळुंखे.संपर्क – 9403572527 अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सर्वसामान्यांच्या घरातलं वास्तव कथानक – ‘काळीजकळा’

डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!