May 23, 2025
Home » Maharashtra

Maharashtra

संशोधन आणि तंत्रज्ञान

शाहुवाडीमध्ये आढळला दुर्मिळ ‘पिवळ्या काटेसावरीचा वृक्ष’

शाहुवाडी तालुका हा जैविविधतेने समृद्ध असून अनेक नवीन वनस्पतींचा शोध या भागातून लागलेला आहे. पिवळ्या फुलांच्या काटेसावरीचा एकमेव वृक्ष आम्हाला शाहुवाडी तालुक्यात मिळाला आहे. त्याच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राज्यात कोठे थंडीची तर कोठे उष्णतेची लाट, ही स्थिती कशामुळे ?

प्रश्न – राज्यात थंडीची लाट व लाटसदृश्य स्थिती कोठे जाणवू लागली आहे ? माणिकराव खुळे – संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक नगर उत्तर, जिल्ह्यासहित...
सत्ता संघर्ष

लाडकी बहीण, महायुतीचे आधार कार्ड…

हरियाणात एका काँग्रेस नेत्याच्या अहंकार व एकाधिकारशाहीपुढे पक्षात अन्य कोणाला विश्वासात घेतले गेले नव्हते, तशा चुका महाराष्ट्रात होऊ नयेत, दक्षता घेणे हे काँग्रेसचे हायकमांडचे काम...
काय चाललयं अवतीभवती

लोककला, लोकसंस्कृती जागृतीसाठी शासनाच्या पुढाकाराची गरज

महाराष्ट्र आणि गुजरात मधील लोककलांचे आदान प्रदान मुंबई – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अग्रेसर

अधिकृत वापरकर्ता नोंदणीने भौगोलिक क्षेत्राशी निगडित मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात, अशा नोंदणीकृत कृषी मालास राष्ट्रीय तसेच...
सत्ता संघर्ष

चर्चा अजित पवारांच्या पक्षाची…

गेल्या निवडणुकीत अजित हे त्यांच्या पुत्राला मावळमधून निवडून आणू शकले नव्हते, यंदा पत्नीला बारामतीतून निवडून आणू शकले नाहीत. नंतर आठवडाभरातच पत्नीला राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी...
सत्ता संघर्ष

फडणवीसांना नेमके काय हवे आहे ?

देशभर भाजपला फटका बसला म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी किंवा कोणी पदाधिकाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी अंगावर घेऊन राजीनामा देऊ केला असेही घडलेले नाही. उलट निकालाच्या दिवशीच दिल्लीतील...
काय चाललयं अवतीभवती

मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक

‘ मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक ‘ मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड  आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत उष्णतेची...
सत्ता संघर्ष

अब की बार; महाराष्ट्र मोलाचा…

सन २०१४ व २०१९ मध्ये मोदींना देशात पर्याय नव्हता व २०२४ मधेही देशपातळीवर पर्याय नाही. पण इंडियाकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण या प्रश्नाचे उत्तर आघाडीतील २६...
काय चाललयं अवतीभवती

पावसाची शक्यता महाराष्ट्रात कश्यामुळे वाढली ?

मतदानाच्या दिवशीही पावसाची शक्यता ‘ अजुन किती दिवस आहे हा अवकाळी? महाराष्ट्रातील  (संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर )...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!