संग्रहातील सहापैकी तीन कथा ह्या नायिकाप्रधान आहेत. ग्रामीण मुलींचे मनोबल वाढविणा-या ह्या कथा आहेत. स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत. सहकार्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समजूतदारपणा...
अवकाशाचे आकर्षण माणसाला आजन्म असते. मुलांना तर विशेषच ! ‘मुले गेली अवकाशात’ ह्या कथेत श्रीवर्धनने अवकाशाची सफर घडविली आहे. मुलांच्या विश्वातील वस्तू मुलांना बोलत असतात....