कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी खाते म्हणजे ‘ओसाड गावची पाटीलकी’ असल्याच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्रमकपणे टीका केली होती. पण मी त्यांच्या या मतांशी 100 टक्के सहमत...
कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हमीभावापेक्षा कमी भावाने होणारी शेतमालांची बेकायदेशीर खरेदी, हमीभाव कायदा, खरेदी मधील अन्यायकारक गुणवत्ता निकष (FAQ-Fair Average Quality), उदाहरणार्थ आद्रतेची 12...
दूध पावडरचे गूढ अन् उत्पादकांच्या मागण्या महाराष्ट्र शासन “शेतकरी, दूध ग्राहकांचे संरक्षण आणि मानके अंमलबजावणी कायदा, 2024 लागू करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. पण ही दिशाभूल असून,...
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात बहुजन समाजाला व स्त्रियांना शिक्षण मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. आजच्या परिस्थितीमध्येही तेच करण्याचे षडयंत्र मनुवादी विकृती कडून रचले जात...
जसे 2013 मध्ये केंद्रामध्ये ‘लोकपाल’ कायदा केला तसेच, यातील तरतुदीनुसार एका वर्षाच्या आत, प्रत्येक राज्यात ‘लोकायुक्त’ बिल पास करणे, लोकायुक्त व समिती नियुक्ती करणे अपेक्षित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406