June 26, 2025
Home » शेतकरी हित

शेतकरी हित

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बटाटे, कांदे आणि टोमॅटोचे दर घसरले तर शेतकऱ्यांना सरकार करणार ही मदत

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्याजवळच्या नारायणगाव येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद मुंबई/पुणे – केंद्रीय...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एफआरपी वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या किमतींमध्ये समतुल्य वाढ करण्याची तातडीची गरज

भारतीय साखर उद्योग एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्याचा सरकारचा हेतू कौतुकास्पद असला तरी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यंदाच्या हंगामात २२ एप्रिलपर्यंत 3.92 लाख मेट्रिक टन तूर खरेदी

प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरू नवी दिल्‍ली – डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने 2024-25 या खरेदी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!