मुंबई कॉलिंग – जो देश वर्षानुवर्षे सातत्याने भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणतो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण , पैसा व शस्त्रे देऊन भारतात रक्तपात घडवतो, जो देश भारतात...
इंडिया कॉलिंग भारत पाकिस्तान सामना बघण्याचे आकर्षण मोठे असते. पण यावेळी लोकांमधे फारशी उत्सकता नव्हती. भारताने सामना जिंकल्यावरही जसे नेहमी फटाक्यांची आतषबाजी नाक्या नाक्यावर, चौका-...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहेशेतकऱ्यांच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी सिंधु करार आम्हाला मान्य नाही.संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेबाबत आम्ही मिशन म्हणून काम करत आहोतमहत्वपूर्ण...
संजय कुनघाडकर, वंदना सोरते, कृष्णा कुंभारे विजयी गडचिरोली : येथील स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू...
ऑपरेशन सिंदूर व पाकिस्तानचा दहशतवाद चेहरा जगाला समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावांची घोषणा केली आणि विरोधी पक्षात असंतोषाचे फटाके फुटू लागले. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...
जगात सुमारे ५० इस्लामिक देश आहेत. पैकी तुर्की व अजरबैजान या देशांनी भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पूर्ण ताकदीने साथ दिली. तुर्कीने दिलेल्या ड्रोनचा भारतावर हल्ला करण्यासाठी...
दहशतवादी कारवायातून भारतात रक्तपात घडविणाऱ्या पाकिस्तानवर विश्वास कसा ठेवायचा हाच कळीचा मुद्दा आहे. देशाची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानमध्ये कधीच शांतता नांदलेली नाही. पाकिस्तानप्रेरीत दहशतवाद गेली सहा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406