November 8, 2025
Home » Indian politics

Indian politics

विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, पण आता ती झालीय लोकेशनशाही अर्थात भूखंडांची सत्ता !

भारत देश महान ! इथं माणूस जन्मतो तो थेट ‘मातीतून’, पण मोठा झाला की त्या मातीवरचा हक्क घेतो. ‘भुखंड’ म्हणून ! आणि राजकारणात आला की...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी : एक विनोदी शोकांतिका

मित्रहो,भारतीय शेतकरी म्हणजे आपल्या घरच्या ‘किचनमधल्या’ कुकरसारखा आहे. रोज शिटी वाजते, पण जेवण तयार होतं का नाही — हे विचारायला कुणी धजावत नाही!सरकार म्हणतं, “शेतकऱ्याला...
सत्ता संघर्ष

गांधी, संघाची शताब्दी आणि भारत..!

एकीकडे महात्मा गांधी यांना अभिवादन करायचे आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५१ वर्षे राष्ट्रध्वज फडकविला नाही, राष्ट्रध्वजाला अभिवादन केले नाही. त्यांचा गौरव...
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन ते जगदीप धनखड

इंडिया कॉलिंग स्वातंत्र्यानंतर भारताच्या घटनात्मक प्रवासात उपराष्ट्रपतीपद हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानले जाते. संसदेत लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या मतदानातून निवडले जाणारे हे पद आजवर...
सत्ता संघर्ष

झारखंड आंदोलनाचा नायक

स्टेटलाइन आदिवासी समाजाला शोषण, अन्याय, लूटमार आणि फसवणूक अशा अंधारातून प्रकाशात आणले त्या झारखंडमधील शिबू सोरेन नावाच्या सूर्याचा ५ ऑगस्ट रोजी अस्त झाला. झारखंडमधील आदिवासी...
सत्ता संघर्ष

लाडक्या बहिणींसाठी काहीही…

इंडिया कॉलिंग – तिजोरी रिकामी असताना व अन्य खात्यांचे निधी वळवावे लागत असताना लाडकी बहिण योजना आणखी किती काळ चालवणार ? रोजगार आणि सुरक्षा देण्याऐवजी...
काय चाललयं अवतीभवती

लोकमान्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा संकल्प करू – नितीन गडकरी

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पुणे : टिळकांच्या काळात राजकारण हेच राष्ट्रकारण होते. राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रकारण हे लोकमान्यांची नीती होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असंतोषाचे...
सत्ता संघर्ष

धनखड आजारी की सरकारची नाराजी ?

स्टेटलाइन भारतीय घटनेनुसार राजशिष्टाचारानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर असलेल्या जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय क्षेत्राला आश्चर्याचा धक्का बसला....
विशेष संपादकीय

अजूनही जिवंत आहे गांधी…

गांधीना त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करून पुन्हा पुन्हा मारलं जात आहे. एवढं करूनही गांधी शेवटी या जगात उरतोच ! तो का उरतो याचा ऊहापोह...
सत्ता संघर्ष

विरोधी पक्ष नेत्यांविना महाराष्ट्र पोरका..!

महाराष्ट्राची विद्यमान विधानसभा विरोधी पक्ष नेत्या विना प्रथमच पोरकी करण्यात आलेली आहे. हा खरंच पोरकटपणा आहे. महाविकास आघाडी ही एक घटक पक्ष मानून महाराष्ट्राचा इतिहास...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!