December 7, 2025
Home » Sukrut Khandekar

Sukrut Khandekar

सत्ता संघर्ष

नीतीश कुमारांचे भविष्य भाजपच्या हाती

स्टेटलाइन – राजकारणात जेव्हा तरूण नेतृत्व येते तेव्हा जुने व नव्यांचा संघर्ष तीव्र होत जातो. लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव, प्रशांत किशोर किंवा सम्राट...
सत्ता संघर्ष

दीपोत्सव ठाकरे बंधुंचा…

मुंबई कॉलिंग गेल्या अकरा महिन्यात नऊ वेळा आणि जुलै महिन्यापासून पाच महिन्यात सात वेळा ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर...
सत्ता संघर्ष

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण कधी ?

मुंबई कॉलिंग – नवी मुंबईच्या उभारणीत रायगड जिल्ह्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान सर्वात मोठे आहे. शेतकऱ्याच्या जमिनी मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती....
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

आंतरवाली सराटी ते आझाद मैदान….

इंडिया कॉलिंग  – मोफत धान्य,  लाडकी बहिण योजना, वसतीगृहे किंवा शिष्यवृत्या देऊनही समाधान होत नाही. साडेचार दशकानंतरही मराठा आरक्षणावर समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. आंदोलन...
सत्ता संघर्ष

मतदार पडताळणी वादाच्या भोवऱ्यात…

स्टेटलाइन – बिहारमधील पूर्वी चंपारण, सीतामढी, मधुबनी, पूर्णिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, सारण, वैशाली, समस्तिपूर, भागलपूर, पाटणा, गया या जिल्ह्यात प्रत्येकी अडिच ते साडे तीन...
सत्ता संघर्ष

बिहारमध्ये जंगलराज, सत्ताबदलाचे शस्त्र

स्टेटलाइन मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकार किती शिस्तप्रिय, पारदर्शक व सुशासन आहे हे सांगताना प्र्त्येक कार्यक्रमात लालूप्रसाद –राबडीदेवी सरकार असताना बिहार म्हणजे कसे जंगलराज...
मुक्त संवाद

डॉ. दीपक टिळक – मित्र आणि मार्गदर्शक : डॉ. सुकृत खांडेकर

माझ्या पत्रकारीतेच्या जीवनात केसरी आणि जयंतराव टिळक व दीपक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे घडलो, हे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या पाच दशकाच्या...
सत्ता संघर्ष

आणीबाणीचा धडा…

देशात निर्माण होत असलेल्या अराजकाला रोखण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, असा युक्तिवाद काँग्रेस आजही करीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे असे राहुल...
सत्ता संघर्ष

उबाठा सेनेची अगतिकता…कोणी युती करताय का युती?

उबाठा सेनेला युतीसाठी घाई झाली असली तरी मध्यस्थ कोण आहे, एवढा परिपक्व, विश्वासू व दोघांनाही मान्य होईल असा नेता दोन्ही पक्षांत नाही. युती झाली तर...
सत्ता संघर्ष

वीस वर्षांत मुंबईत लोकल अपघातात ५२ हजार लोकांचा मृत्यू ! सरकारला त्याचे गांभीर्य वाटत नाही का ?

मुंबईच्या लोकल अपघातात रोज आणि दरवर्षी किती मृत्युमुखी पडतात किंवा गेल्या दहा वीस वर्षांत किती मरण पावले असा प्रश्न कोणी जाहीरपणे किंवा संसदेत विचारत नाही....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!