राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राधा कुमुद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. वनवासी कल्याण केंद्र, सेवा भारती किंवा विद्याभारतीच्या माध्यमातून...
भारतीय अर्थव्यवस्थेची काही आघाड्यांवर उत्तम कामगिरी होत असली तरी भाववाढ, बेरोजगारीच्या आघाड्यांवर अपयश आलेले आहे. अर्थव्यवस्थेतील असमाधानतेचा किंवा नाराजीचा फटका 18 व्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र...
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. पण ओडिसा व तेलंगणात विधानसभा निवडणुकीत भाजपची शक्ती वाढली. ओडिसामध्ये तब्बल २४ वर्षांनी नवीन पटनाईक यांची मक्तेदारी मोडीत निघाली...
मोदींचे स्वागत म्हणजे दिवाळी-दसरा असे वातावरण वाराणसीत होते. आपण निवडून दिलेला खासदार हा देशाचा पंतप्रधान आहे व ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर आपला खासदार पंतप्रधानपदाची हॅटट्रीक...
सन २०१४ व २०१९ मध्ये मोदींना देशात पर्याय नव्हता व २०२४ मधेही देशपातळीवर पर्याय नाही. पण इंडियाकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण या प्रश्नाचे उत्तर आघाडीतील २६...
राम जन्मभूमी आंदोलनापासून भाजपचा देशात विशेषत: उत्तर भारतात आलेख उंचावू लागला. पण २०१४ मध्ये लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळविण्याची करामत मोदी यांनीच करून दाखवली. २०१९ मध्ये...
या वर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तसे केंद्र सरकारला आदेशच दिले आहेत. त्याचबरोबर आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट हटविण्याचीही...
जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आणि भाजपप्रणीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशा राजकीय युद्धाला तोंड...
जागतिक पातळीवर सर्वत्र लोकशाहीचे नेहमीच गुणगान केले जाते. ही लोकशाही कोणत्या पद्धतीची असावी याबाबत जागतिक कल लक्षात घेतला तर प्रातिनिधिक लोकशाही जगभर लोकप्रिय आहे. तरीही...
जानेवारी महिन्याच्या अखेरीस संसदेचे अखेरचे अधिवेशन भरणार आहे. पुढील काही महिन्यातच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने या अधिवेशनात अर्थमंत्री पुढील वर्षाचे हंगामी किंवा अंतरिम अंदाजपत्रक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406