October 25, 2025
Home » Maharashtra poetry

Maharashtra poetry

काय चाललयं अवतीभवती

कै. योगिता विलास माळी राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर

गडहिंग्लज – येथील कवी विलास माळी यांच्या पत्नी कै .योगिता माळी यांचे स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘अनुबंध ‘ प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती...
काय चाललयं अवतीभवती

कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीर

कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीरसिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजनसंस्था अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती कणकवली –...
कविता

किसानपुत्र आले रस्त्यावर

किसानपुत्रमाझ्या कृषी प्रधान देशातशेतकरी जातोय मरूनरोज मातीत राब राबून मरतो आत्महत्या करून उभ्या जगाला पोसण्याला दिनरात शेतात जागतो सृजनशिल तोच आहे खरा श्रमाची किमंत तो...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित

कवीचं वास्तव्य बालपणापासूनच ग्रामीण भागात गेलेलं असून कवी याच शेती मातीत वाढलेला आहे, घडलेला आहे. त्याचा पिंडच मुळी या मातीचा आहे. कविला शेती मातीची केवळ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!