मुंबईतील यशस्वी नाट्य प्रयोगानंतर मान्यवरांची अपेक्षारघुनाथ कदम यांच्या दिग्दर्शनाला, कलाकार डॉ.अनुराधा कान्हेरे, निलेश भेरे, दीपा सावंत खोत, अपर्णा शेट्ये यांच्या अभिनयाला दाद मुंबई – कवी...
दीपा सावंत खोत यांची निर्मिती, रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शनकांडर यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितांचे नाट्यरूपांतर मुंबई – मराठीतील सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन...
अभिनेता म्हणून हे लै लै लैच मोठ्ठं चॅलेंज होतं. सव्वादोन तास पूर्णवेळ मी स्टेजवर – आठ वेगवेगळ्या भूमिका, वेगळी बेअरिंग्ज, भिन्न आवाज, एकही ‘ब्लॅकआऊट’ नाही…...
मराठी नाटकांमध्येच नव्हे तर मराठी साहित्यकारांमध्ये वैचारिक साहित्याचा अपवाद वगळता गांधीवादी विचारसरणीचे प्रतिबिंब अत्यंत अभावाने पडलेले आहे. असे असले तरीही म. गांधी पर्यायाने गांधीवादी विचारसरणी...
वर्तमानाला भिडणारे नाट्य दिग्दर्शक नारायण खराडे यांचे नाटक पाहणे म्हणजे स्वतःचीच उलट तपासणी असते. या गुणी नाटककाराच्या नाट्यविचारांची ओळख करून देणारा हा लेखन प्रपंच. अजय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406