आता सगळीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. आता प्रश्न हा आहे की रब्बी हंगामात कोणते पिक घ्यायचे ? मका,...
सुपरकेन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन शिरोळः भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. शिरोळ येथे...
स्नेहल महादेव करपे यांनी कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम : कुंभी नदी खोऱ्याचा भौगोलिक अभ्यास या विषयावर शिवाजी विद्यापीठातून पी. एचडी मिळवली आहे. त्यांना...
हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांची आज १०० वी जयंती. डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे एक भारतीय कृषी, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ तसेच मानवतावादी शास्त्रज्ञ...
शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका...
‘हुमणी- पिकांचा घातक शत्रू’ (उन्नी) सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हुमणी/ उन्नी किडीचे प्रभावी नियंत्रण ‘प्रकाश सापळ्यांनी’ करावे असे आवाहन करण्यात येत...
विकसित कृषी संकल्प अभियानाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्याजवळच्या नारायणगाव येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद मुंबई/पुणे – केंद्रीय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406