January 25, 2025
Home » Dr Nitin Babar

Dr Nitin Babar

संशोधन आणि तंत्रज्ञान

वसाहतवाद, विषमता अन् सामाजिक कल्याणाचा नोबेल मार्ग

एकंदरित संस्थांचा समृद्धीवर कसा प्रभाव पडतो यासंबंधीची त्यांच्या संशोधनाची अंतर्दृष्टी असे दर्शविते की लोकशाही आणि सर्वसमावेशक संस्थांना पाठबळ देण्यासाठी काम करत राहणे हा आर्थिक विकासासह...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अन्नसुरक्षेची बिकटवाट

भारतातील सुमारे एक अब्जाहून अधिक लोक निरोगी आहार घेऊ शकत नाहीत हे अहवालाचे निरीक्षण केवळ ८१.३ कोटी लोकांना अन्न सहाय्याची आवश्यकता आहे या सरकारच्या दाव्याशी...
सत्ता संघर्ष

कृषी औद्योगिक विकासाचे यशवंतयुग

कृषी औद्योगिक विकासाचे यशवंतयुगलोकशाही ही लोकांची, लोकांच्यासाठी लोकाद्वारे राबविली जाणारी व्यवस्था आहे. परंतू लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानत असलो तरी प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत आणि...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाला पुरस्कार

शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र असोसिएशनचा राज्यस्तरीय कुसुमताई राजारामबापू पाटील ‘उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह या पुस्तकाला देण्यात आला आहे. तीन हजार रुपये रोख,...
विशेष संपादकीय

शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !

प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजव्यवस्था निर्माण केल्याचे दिसते. हिंदवी स्वराज्यात काटेकोर जलव्यवस्थापण, शेतसारा माफी, सवलती समृद्ध कृषी...
काय चाललयं अवतीभवती

अन्नदात्याच्या स्वयंपूर्णतेचाही व्हावा विचार !

भारतीय शेतीने गेल्या दोन दशकांत विक्रमी अन्नधान्य उत्पादन, उच्च मूल्याचे फलोत्पादन, कृषीसंलग्न क्षेत्रातील उत्पादनांमध्ये विविधता आदीच्या माध्यमातुन बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. तथापि दिवसेंदिवस बदलते हवामान,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!