October 25, 2025
Home » शेतकरी आंदोलन

शेतकरी आंदोलन

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी : एक विनोदी शोकांतिका

मित्रहो,भारतीय शेतकरी म्हणजे आपल्या घरच्या ‘किचनमधल्या’ कुकरसारखा आहे. रोज शिटी वाजते, पण जेवण तयार होतं का नाही — हे विचारायला कुणी धजावत नाही!सरकार म्हणतं, “शेतकऱ्याला...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाहीर केलेली एमएसपी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी – किसान सभा

मुंबई – भाजप नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारने सहा प्रमुख रबी हंगामातील पिकांसाठी जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (MSP) ही भारतातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सरकारनं MSP दिली, पण…

🌾 जखमेवर मीठ आणि MSP वर माती ✍️ “सरकारनं MSP दिली, पण ‘म’ म्हणजे मनापासून नाही, ‘S’ म्हणजे सत्तेच्या भाषेत, आणि ‘P’ म्हणजे ‘पोट’ भरलं...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हळद उत्पादक शेतकऱ्यांची हाक — वायदे बाजाराचे रक्षण करा

भारतीय शेती ही केवळ पिके पिकवण्याची प्रक्रिया नसून, ती एका संपूर्ण संस्कृतीचे, जीवनपद्धतीचे आणि ग्रामीण समाजाच्या अर्थकारणाचे अधिष्ठान आहे. शेतकरी आपला घाम गाळून जगाच्या ताटात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

शेतकऱ्यांना सी२+५० टक्के या फायदेशीर किमान आधारभूत किमती आणि कामगारांना किमान जगण्याची हमी देणारे वेतन पुरवणे हे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला सशक्त करणारे आवश्यक धोरण आहे, जे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कापूस उत्पादकांच्या लुटीचे वास्तव

गेल्या ११ वर्षांत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सहन केलेल्या संचित तोट्याचा विचार करा. अंदाजावर आधारित, वर्ष २०२४-२५ मध्ये एक हेक्टर कापूस लावणाऱ्या शेतकऱ्याला ३३ हजार रुपयांचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कर्ज-बेबाकी कराच पण अशी करा

शेतकरी म्हणजे ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. यालाच असेही म्हणता येईल की, जे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे ते शेतकरी. या व्याख्येनुसार कृषी क्षेत्रात राबणारे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा किसान सभेकडून निषेध

अखिल भारतीय किसान सभेने कच्च्या कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला किसान सभेने देशातील सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारविरोधात आंदोलन...
हिंदी समाचार और लेख

अखिल भारतीय किसान सभा ने कच्चे कपास पर 11 प्रतिशत आयात शुल्क समाप्त करने के केंद्र सरकार के फैसले की निंदा की

अखिल भारतीय किसान सभा ने कच्चे कपास पर 11 प्रतिशत आयात शुल्क समाप्त करने के केंद्र सरकार के फैसले की निंदा की किसान सभा ने देश के...
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

खलिस्तानची चळवळ कशी उभी राहीली अन् त्याचे पडसाद याचे परखड विवेचन

पुस्तकाचे नाव – खलिस्तानचे कारस्थानलेखक – अरविंद गोखलेप्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशनकिंमत – 450 रुपये खलिस्तान म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर अनेक वेगवेगळी चित्रं उभी राहतात; त्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!