August 15, 2025
Home » साखर उद्योग

साखर उद्योग

शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

आता झाली शेतकऱ्यांची आठवण..!

आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी एकदा देखील शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वीट समतोल पुनर्कल्पित करणे: सुधारित साखर नियंत्रण आदेश, २०२५ अंतर्गत खांडसरी युनिट्सचा समावेश… परिणाम

साखर नियंत्रण आदेश, २०२५ मध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या दूरदर्शी निर्णयामुळे, भारतीय साखर उद्योग परिवर्तनाच्या वळणावर उभा आहे, ज्याचा उद्देश खांडसरी कारखान्यांना त्याच्या नियामक कक्षेत समाविष्ट...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एफआरपी वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या किमतींमध्ये समतुल्य वाढ करण्याची तातडीची गरज

भारतीय साखर उद्योग एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्याचा सरकारचा हेतू कौतुकास्पद असला तरी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पीएसएलमध्ये साखर उद्योगाचा समावेश केल्यास अनेक फायदे

आर्थिक प्रगतीच्या केंद्रस्थानी साखर उद्योग: प्राधान्य क्षेत्राच्या समावेशासाठी आवाहन १९३० च्या दशकात स्थापनेपासून भारतातील साखर उद्योग लक्षणीयरीत्या विकसित झाला आहे. सुरुवातीला, हा उद्योग मर्यादित व्याप्ती...
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबत…

“साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबतचा” प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख… भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या वर्षभरात खूप हेलकावे पूर्ण वातावरण राहिले. २०२२  या वर्षांमध्ये मुंबई शेअर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!