गाईच्या नावाने सध्या तापलेलं वातावरण हे अचानक उद्भवलेलं नसून त्यामागे मोठा इतिहास आहे. गोरक्षा चळवळीची सुरवात १९ व्या शतकातल्या हिंदू राष्ट्रवादामध्ये सापडतात. या चळवळीचा हेतू...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406