October 25, 2025
Home » मराठी कविता

मराठी कविता

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्री आणि पाणी यातील गुढ…बाया पाण्याशीच बोलतात

अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय...
मुक्त संवाद

स्वागत झुलीबाहेरच्या उत्तराधुनिक ‘काळ्या घोड्याचे’

धनाजी घोरपड्यांच्या कवी म्हणून, व्यक्तिमत्व व भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या सहा कविता आहेत.. त्यांची बांधिलकी गट, तट, विचारधारणा अथवा विशिष्ट राजकारणाशी नाही. साहित्यनिर्मिती हेच एक राजकारणच...
काय चाललयं अवतीभवती

मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी कविता ‘बाया पाण्याशीच बोलतात’

बाया पाण्याशीच बोलतात कवितेने इतिहास निर्माण केला – डॉ. रणधीर शिंदेअजय कांडर लिखित कवितेचा इचलकरंजीत रौप्यमहोत्सवी सोहळाडॉ. रणधीर शिंदे, प्रा. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील,...
कविता

काय मिळालं……?

काय मिळालं त्या पावसाला,मिळालं काय त्या महापुराला ?त्राही-त्राही झाली तना-मनांची साऱ्याचआवरावे कसे आता जिवलगांच्या शोकाला ?माझ्या माणसांच्या स्वप्नासह - घरकुलेही वाहून गेली मोठ्या घरट्यातील जीवही...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा

२८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजनडॉ. रणधीर शिंदे, डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग कोल्हापूर – मराठीतील नामवंत...
मुक्त संवाद

माधव कौशिक यांची निवडक कविता : आत्मभान देणारी कलाकृती.

जीवनाचे मौलिक स्थान, मौलिक प्रवास, मौलिक वेळ, मौलिक संदेश, मौलिक समाधान, मौलिक आनंद अगदी सहजतेने कवी मनातून भाषेचे बंधने न येता जशा भावना, स्वानुभव आहेत,...
कविता शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तव्हा हंबरतील गायी

तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची क्षणता त्यांच्या काव्यात आहे. कविचं...
काय चाललयं अवतीभवती

प्रभा प्रकाशन प्रकाशित कवी उदय जाधव यांच्या काव्यसंग्रहाचे १५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रकाशन

प्रभा प्रकाशन प्रकाशित कवी उदय जाधव यांच्या काव्यसंग्रहाचे १५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रकाशननाटककार प्रेमानंद गज्वी, कवी अजय कांडर, कवी सायमन मार्टिन, अभिनेत्री मेघा घाडगे यांचा...
काय चाललयं अवतीभवती

दुर्लक्षित लेखक कवींना मंच उपलब्ध करण्याचा अजय कांडर यांचा प्रयत्न

प्रभा प्रकाशनाचे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशितकणकवली सारख्या ग्रामीण भागातून लेखक कवींना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नप्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांची माहिती कणकवली –...
काय चाललयं अवतीभवती

नाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील पहिल्या सत्राचा निकाल जाहीर

संजय कुनघाडकर, वंदना सोरते, कृष्णा कुंभारे विजयी गडचिरोली : येथील स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!