January 23, 2026
Home » social awareness

social awareness

काय चाललयं अवतीभवती

वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला – कवी अजय कांडर

वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा कणकवली – वाचन संस्कृतीमुळे समाज सुसंस्कृत होत असतो....
काय चाललयं अवतीभवती

प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार विनोद शिरसाठ यांना जाहीर

नागपूर – येथील मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तिला थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दिला जातो. यंदाचा २०२५ चा हा पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक...
काय चाललयं अवतीभवती

विडंबन काव्यातून समाजाच्या जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न : डॉ. विठ्ठल वाघ

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे बंडा जोशी यांचा सत्कार पुणे : कविता जीवनाकडे गांभीर्याने बघत असते. कवी जीवनातील विविध रस काव्यातून मांडत परस्पर विरोधी मनोवृत्ती दर्शवितो. विडंबन काव्य...
मुक्त संवाद

” संस्कृती ” दिवाळी अंकाने केले स्त्री चळवळीचे अर्धशतक अधोरेखित.

महिला केंद्रबिंदू ठेवून प्रकाशित केलेला हा दिवाळी अंक वाचनिय आहे. आतिल रेखाटन चित्रकार प्रतीक काटे यांनी काढलेली आहे तर मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी रेखाटले आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्री आणि पाणी यातील गुढ…बाया पाण्याशीच बोलतात

अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय...
मुक्त संवाद

माधव कौशिक यांची निवडक कविता : आत्मभान देणारी कलाकृती.

जीवनाचे मौलिक स्थान, मौलिक प्रवास, मौलिक वेळ, मौलिक संदेश, मौलिक समाधान, मौलिक आनंद अगदी सहजतेने कवी मनातून भाषेचे बंधने न येता जशा भावना, स्वानुभव आहेत,...
कविता शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा…

वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा… कवी – संदीप जगताप वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा...मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा या पेक्षावावरातल्या पिकाला चांगला...
मुक्त संवाद

संपन्न जीवनाचा मार्ग—आनंदाच्या वाटेवर

‘ आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी वाचले आहेत. त्यामुळे या संग्रहाबद्दल...
काय चाललयं अवतीभवती

गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक

कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे....
मुक्त संवाद

जीवनरंग – विविधरंगी जीवनाचे चित्रण

जीवनरंग या लेखसंग्रहात निसर्ग, पर्यावरण, देश, देव, धर्म, समाज, पशुपक्षी, वृद्धांचे प्रश्न, सामाजिक संस्थांचा परिचय, पुस्तक परिचय, नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे अशा अनेक विषयांवर पुष्पा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!